Posts

Showing posts from February, 2026

दुःखाचा डोंगर आणि हक्काचा खांदा

[ त्या मिठीत तिच्या कोवळ्या शरीराचे उभार त्याला जसे जाणवले तशी त्याच्याही शरीराने त्यावर एक रिएक्शन दिली ... आणि मग तिला आपल्या पोटाजवळ काहीतरी कडक जाणवलं ... त्याचं पौरुष ... तिच्या शरीराला स्पर्श करू पाहणारं ... अगदी चुकीच्या स्थळी आणि चुकीच्या वेळी! ] दुःखाचा डोंगर आणि हक्काचा खांदा चौदा वर्षांची माधुरी दहावीला जाणार होती आणि एके दिवशी तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिचे आई वडील काही कामासाठी कोकणात गावी गेले होते. पण तिची परीक्षा जवळ आल्यामुळे तिला सोबत नेलं नव्हतं. ते परत येत असताना घाटात त्यांच्या गाडीला अपघात झाला ... दोघेही ऑन द स्पॉट गेले ... माधुरीवर तर जणू आभाळच कोसळलं. लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी होती ती ... आई वडीलांशिवाय कधीच एकटी राहिलेली नव्हती .... त्यातून इतक्या लहान वयात त्यांना गमावणं म्हणजे काय असतं ... काही सुचत नव्हतं. माधुरीच्या आई-वडिलांचे पार्थिव त्यांच्या वाड्याच्या आवारात ठेवलेलं होतं ... ते पाहून तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते .... जवळपासचे सर्व नातेवाईक येऊन बघून जात होते. अगदी माधवचे ऑफिसमधील सहकारी, कोल्हापुरातल्या सगळ्या  साखर कारखान्याचे पदा...

"खडतर वाटेचं खरं मोल"..लेखक: सुनिल जाधव पुणे, 8007939422,

"खडतर वाटेचं खरं मोल"..लेखक: सुनिल जाधव  पुणे, 8007939422, माणूस नेहमी सुखाच्या शोधात असतो. वेदना टाळाव्या, अडचणी दूर राहाव्यात आणि आयुष्य सरळ, सोपं, अडथळ्यांविना चालावं अशी त्याची मनापासून इच्छा असते. पण आयुष्याचं गमक इथेच चुकतं. कारण जे काही खरं, टिकणारं आणि माणसाला उंचावणारं असतं, ते नेहमीच संघर्षातूनच पुढे येतं. जिथे काहीच अडथळे नाहीत, तिथे बहुतेक वेळा खोलीही नसते. जेव्हा एखादा माणूस योग्य विचार निवडतो, प्रामाणिक मार्ग स्वीकारतो किंवा चांगल्या मूल्यांसाठी उभा राहतो, तेव्हाच त्याच्या वाटेत प्रश्न उभे राहायला लागतात. लोकांचे मतभेद, परिस्थितीची कोंडी, आर्थिक अडचणी, भावनिक संघर्ष, हे सगळं अचानक पुढे येतं. तेव्हा अनेकांना वाटतं, “आपण चुकतोय की काय?” पण प्रत्यक्षात तो क्षणच माणसाला सांगत असतो की तो योग्य दिशेने चाललाय. सोप्या मार्गावर चालणाऱ्याला फारसा विचार करावा लागत नाही. तिथे निर्णय घ्यायची गरज नसते, तिथे मनाला फारसा ताण येत नाही. पण अशा वाटेवर चालत चालत माणूस आतून रिकामा होत जातो. त्याच्याकडे अनुभव नसतो, ठामपणा नसतो, आणि संकटासमोर उभं राहायची ताकदही नसते. उलट खडतर वाटेवर च...

शेंदूर लावून दगड देव होतो, माणूस का नाही ?

शेंदूर लावून दगड देव होतो, माणूस का नाही ?  तर ? रंग देवासाठी पुरतो, माणसासाठी संस्कार लागतात...सुनिल जाधव पुणे , 9359850065 दगडाला देवत्व देणं माणसाला जमलं. एक मूर्ती, थोडी श्रद्धा, थोडा शेंदूर, फुलं-फळं, आणि हात आपोआप जोडले जातात. त्या दगडात देव आहे असं मानायला आपल्याला फार विचार करावा लागत नाही. कारण तिथे अपेक्षा कमी असतात. देवाकडून आपण चूक माफ करून घ्यायची, संकट टळावीत एवढीच अपेक्षा ठेवतो. पण माणसाकडून मात्र आपण माणूसपणाची अपेक्षा करतो. आणि इथेच सगळा गोंधळ सुरू होतो. माणूस दिसायला रंगीत आहे, पण आतून अनेकदा कोरडा, करडा, संवेदनाहीन असतो. बाहेरून गोड बोलणं, आतून विषारी विचार, वरून नीटनेटका व्यवहार आणि मागून घाव घालण्याची तयारी , हे सगळं आज सहज स्वीकारलं जातं. मग प्रश्न पडतो, माणसाला खरंच कोणता रंग दिला तर तो माणूस बनेल? कारण रंग म्हणजे फक्त दिसणं नाही. रंग म्हणजे वृत्ती. रंग म्हणजे विचारांची छटा. कुणाच्या डोळ्यात दया दिसते, कुणाच्या वागण्यात संवेदना जाणवतात, कुणाच्या शब्दांत आधार असतो हे सगळे रंग माणसाला माणूस बनवतात. पण हे रंग दुकानात मिळत नाहीत, ना पूजा थाळीत ठेवता येतात. आज आपण...